शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी बीडमध्ये बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरू केले आहे. मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत ...

केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरू केले आहे. मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत आले असून, या सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार असून, मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करीत कटकारस्थाने रचण्यात येत आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेण्यात येणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये बैलगाडी रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी कृषी कायदे मागे घेण्यात यावे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, इंधनाचे दर आटोक्यात आणावेत, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.