शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी बीडमध्ये बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरू केले आहे. मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत ...

केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरू केले आहे. मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत आले असून, या सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार असून, मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करीत कटकारस्थाने रचण्यात येत आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेण्यात येणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये बैलगाडी रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी कृषी कायदे मागे घेण्यात यावे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, इंधनाचे दर आटोक्यात आणावेत, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.