शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘बीड जिल्ह्याची चांगली ओळख निर्माण करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:31 IST

गत ५० वर्षात जिल्ह्याचा विकास झाला नाही म्हणून एकही खाजगी कारखाना निर्माण झाला नाही अथवा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. बेरोजगारांना काम मिळाले नाही. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी या परिवर्तनाच्या संघर्षात सक्रियपणे सहभाग घेऊन एक चांगला जिल्हा म्हणून बीडची ओळख निर्माण करावी असे आवाहन शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केले.

ठळक मुद्देविनायक मेटे : कपिलधार येथे शिवसंग्राम कार्यकर्त्यांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गत ५० वर्षात जिल्ह्याचा विकास झाला नाही म्हणून एकही खाजगी कारखाना निर्माण झाला नाही अथवा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. बेरोजगारांना काम मिळाले नाही. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी या परिवर्तनाच्या संघर्षात सक्रियपणे सहभाग घेऊन एक चांगला जिल्हा म्हणून बीडची ओळख निर्माण करावी असे आवाहन शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केले.तालुक्यातील कपिलधार येथे शिवसंग्रामच्या वतीने बुथ कमिटी प्रमुख व कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मेटे यांनी हे आवाहन केले. व्यासपीठावर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आ. मेटे म्हणाले, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे आहे. वंचित, गरजू, सामान्यांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे व प्रदेश महिला आघाडी प्रमुख दीपाली सय्यद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी केले. यावेळी प्रा.ए.आर. पाटील, भाऊसाहेब आजबे, शैलेश सरकटे, विराज जोगदंड (औरंगबाद), सुवर्ण कोकण उपक्रमाचे सतीश परब, विद्यार्थी आघाडीचे अविनाश खापे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडVinayak Meteविनायक मेटे