शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कड्यात धामणगाव रोडवर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST

कडा : रेल्वे उड्डाणपुलाची गरज असताना तब्बल दीड किलोमीटर लांबीचा वळण रस्ता केला आणि या वळण रस्त्याला काटकोनाने जोडले, ...

कडा : रेल्वे उड्डाणपुलाची गरज असताना तब्बल दीड किलोमीटर लांबीचा वळण रस्ता केला आणि या वळण रस्त्याला काटकोनाने जोडले, त्यामुळे रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्याने एका महिन्यात या रस्त्याने प्रवास करणारे तब्बल पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी सरपंच अनिल ढोबळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

औरंगाबाद, पैठण, शेवगाव, पाथर्डी, धामणगाव या भागातून येणाऱ्या वाहनांना कडा येथे भगिनी निवेदिता शाळेजवळ रेल्वे क्रॉसिंग लागते . त्यामुळे तिथे उड्डाण पूल करण्याऐवजी वळण रस्ता करण्यात आला आहे . शंभर ते दीडशे मीटर लांबीचा उड्डाण पूल शक्य असताना चक्क दीड किलोमीटर लांबीचा वळण रस्ता काढण्यात आला आहे . हा वळण रस्ता काटकोनात असल्याने पाथर्डीकडून येणाऱ्या वाहनांना वळण रस्त्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे रेल्वेने रस्ता अडवण्यासाठी टाकलेल्या ढिगाऱ्यावर रात्रीच्या वेळी वाहने आदळतात. अशा प्रकारे झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक करण्याची तसेच वळण रस्ता असल्याचा फलक लावण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे . या ठिकाणी त्वरित उड्डाणपूल तयार करण्यासाठी सरपंच अनिल ढोबळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असून, त्यास लवकरच यश येणार असल्याचे समजते.