शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शांतिवनच्या पाळण्यात बाळ ठेऊन जन्मदाते गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:35 IST

आर्वी येथील शांतिवनमध्ये बेवारस, आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच वंचित घटकातील मुलांचे संगोपन केले जाते व शिक्षण दिले जाते. नकोशा असलेल्या ...

आर्वी येथील शांतिवनमध्ये बेवारस, आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच वंचित घटकातील मुलांचे संगोपन केले जाते व शिक्षण दिले जाते. नकोशा असलेल्या नवजात अर्भकांना कोणीही रस्त्यावर टाकू नये, यासाठी शांतिवनने प्रकल्पासमोर पाळणा ठेवलेला आहे. त्यात १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता तीन ते साडेतीन वर्षेवयाचे बाळ सोडून अज्ञातांनी पोबारा केला. ही बाब निदर्शनास येताच प्रकल्पाच्या कर्मचारीशीला सुभाष गायकवाड यांनी शिरुर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात माता-पित्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

शांतिवनमध्ये आश्रय

शिरुर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी बाळाला बीडला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. बाळाला शांतिवनमधील बालगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. हे बाळ सध्या शांतिवनच्या आश्रयाला असून तेथे त्याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी भेट दिली. जमादार भाउसाहेब शिरसाट हे तपास करत आहेत.