शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

सौताड्याच्या भूमिपुत्राचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड ...

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले डॉ. पांडुरंग सानप व जामखेड येथील एक मित्र या दोघांनी तेरा दिवसात २८५० किलोमीटर अंतर पार केले असून अद्याप ९५० किलोमीटर अंतराचा प्रवास बाकी आहे. चार दिवसात हे अंतर पूर्ण करत ते कन्याकुमारीला पोहचणार आहेत.

काश्मीरमधील थंड हवा तर कर्नाटक व तामिळनाडू येथील उष्ण हवेचा सामना करत त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. प्रदूषणमुक्त भारत, इंधन बचत हा त्यांचा नारा आहे. हा प्रवास दहा राज्यांमधून होत आहे. आता शेवटी एक तामिळनाडू राज्य बाकी आहे. या राज्यात तापमान जास्त आहे. काश्मीरमध्ये फार थंडी होती. अणि राजस्थान, कर्नाटकात सर्वाधिक तापमानाची नोंद अशा वातावरणाशी वातावरणाशी जुळवून घेत दोघांचा सायकल प्रवास सुरू आहे.

जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट भास्कर भोरे हे दोन साहसवीर ‘सायकल रायडिंग’ अर्थात सायकलवरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.

के २ के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून १४ मार्च रोजी सायंकाळी जामखेड शहरात हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वारांना निरोप देण्यात आला होता. डॉ.पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पूर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकलवर जात असतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत. दररोज सोशल मीडियावर किती प्रवास केला? कोठे आहेत ? हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनही मिळत आहेत.

===Photopath===

020421\2620popat raut_img-20210402-wa0081_14.jpg