शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मागणीनुसार शासकीय योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:35 IST

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. ‘लोकमत’ने याबाबबत वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. ‘लोकमत’ने याबाबबत वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जीवनराव बजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सूर्यवंशी यांनी दाखल प्रकणाची सविस्तर माहिती जाणून घेतली व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांशी संवाद साधला. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर, शेळया, म्हशी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

त्यांच्या मागणीनुसार त्यांना लवकरात लवकर लाभ दिला पाहिजे, यासाठी संबंधित अधिका-यांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विविध १६ प्रकरणांवर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीस समिती सदस्य, संबंधित अधिकारी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबिय उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.