शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मागणीनुसार शासकीय योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:35 IST

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. ‘लोकमत’ने याबाबबत वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. ‘लोकमत’ने याबाबबत वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जीवनराव बजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सूर्यवंशी यांनी दाखल प्रकणाची सविस्तर माहिती जाणून घेतली व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांशी संवाद साधला. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर, शेळया, म्हशी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

त्यांच्या मागणीनुसार त्यांना लवकरात लवकर लाभ दिला पाहिजे, यासाठी संबंधित अधिका-यांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विविध १६ प्रकरणांवर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीस समिती सदस्य, संबंधित अधिकारी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबिय उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.