शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बीडमध्ये पोलीस-दिव्यांगांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:14 IST

दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्देआंदोलन चिघळले : पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

बीड : दिव्यांगांचा तीन टक्के निधी तात्काळ वाटप करावा, या मागणीसाठी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्याच्या कारणावरून पोलीस - आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला तर रस्त्यात थांबलेल्या आंदोलकांना आपण बााजुला थांबण्याची विनंती केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

जिल्हा व तालुका पातळीवर १८ नोव्हेंबर २०१५ अन्वये समितीची स्थापना करावी, निसमर्थ व्यक्तींच्या विविध प्रवर्गातील चार निसमर्थ सदस्य या समितीत घ्यावेत, दिव्यांगांना देण्यात येणारे मानधन एक हजार रूपये करावे, निराधार, निरश्रीत व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेंतर्गत सहभागी करून घ्यावे, यासारख्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आगोदर आंदोलकांना रस्त्यातून बाजूला होण्याची विनंती केली. परंतु आंदोलक शांत झाले नाहीत.

रस्त्यातून बाजूला घेण्याच्या कारणावरून पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच याबाबत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबीत करावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहायक पोलीस निरीक्षक सतिष जाधव यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनाची शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

संतप्त आंदोलकांकडून पोलिसांना शिवीगाळपोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला घेऊन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही आंदोलकांनी संतप्त होत घोषणाबाजी केली.

पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना बाजूला घेतले असता आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु इतरांनी विनंती केल्यानंतर त्यांना खाली उतरवले. त्यानंतर मात्र त्यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले.