शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा दहावीत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासूनची परंपरा। औरंगाबाद विभागात जिल्ह्याचा ८१.२३ टक्के निकाल

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.१ ते २२ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यात ४३ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. ३४ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.८ जून रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार बीड जिल्हा औरंगाबाद विभागात प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ८१.२३ टक्के इतका लागला आहे.अशी आहे आकडेवारीच्जिल्ह्यातून २४ हजार ६६३ मुले व १८ हजार २९७ मुली अशा एकुण ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार ९६२ मुले तर १५ हजार ९३४ मुली असे एकुण ३४ हजार ८९६ मुले-मुली उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटरच्या परीक्षेतही जिल्ह्यातील १२२६ पैकी ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जास्तच्जिल्ह्यात यंदा उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ८७.९० टक्के तर उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ७६.८८ टक्के आहे. जिल्ह्यात पाटोदा तालुक्याचा सर्वाधिक ८७.२९ तर सर्वात कमी धारुर तालुक्याचा ७१.८४टक्के लागला आहे.पाटोदा तालुका अव्वल; धारुर सर्वात कमीपाटोदा -८७.२९शिरु रकासार-८६.४०बीड-८६.२४आष्टी-८३.८२गेवराई-८०.१५माजलगाव-७३.३२अंबाजोगाई- ७८.०७केज- ८१.२७परळी- ७६.३४धारु र-७१.८४वडवणी-८०.४९एकूण - ८१.२३

टॅग्स :BeedबीडSSC Resultदहावीचा निकाल