शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सावधान ! बीड जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:55 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील एकूण मृत्यूदर ३.०९ टक्के

- सोमनाथ खताळ

बीड : जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात मृत्यूदराचा टक्का ४ च्या पुढे सरकला असून गेवराई, केज व माजलगाव तालुक्याचाही टक्का ३ पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी चार दिवसांपूर्वीची असली तरी सोमवारी जिल्ह्यातील एकूण मृत्यूदराचा टक्का ३.०९ एवढा झाला आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १२ हजार ३४३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ३८२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. मागील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कोरोना मृत्यू संख्या अधिक गतीने वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. तसेच इतर जिल्ह्यातही बीडमधील रहिवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. मृत्यूदर रोखण्याचे आव्हान कायम असणार आहे

मृत्यूदर ३ टक्केहून आधिक झाला आहे, हे खरे आहे. याची कारणमिमांसा शोधली जात आहे. रुग्णसंख्या व मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात लवकरच यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. - डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

तालुकानिहाय मृत्यूदर

अंबाजोगाई    ४.१८पाटोदा    ४.६२गेवराई    ३.३७माजलगाव    ३.११केज    ३.५२आष्टी    २.४०धारूर    २.४४परळी    २.८९शिरूर    १.४३वडवणी    १.२८ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडDeathमृत्यू