शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

शिवजंयती संदर्भातील शासननिर्णयाबद्दल रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

बीड : शिवजयंती साजरी करताना मोजक्या लोकांनीच एकत्र यावे, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयाची ...

बीड : शिवजयंती साजरी करताना मोजक्या लोकांनीच एकत्र यावे, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयाची होळी करत विविध संघटनांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे. धुमधडाक्यात होणारे मंत्र्यांचे दौरे, सभा व विविध पक्षांचे कार्यक्रम हजारोंच्या संख्येत होतात तर, शिवजयंती कार्यक्रमासंदर्भात महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका का असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

१९ फेब्रुवारी रोजी राज्यभर जल्लोषात शिवजंयती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने शासनाने १० लोकांच्या मर्यादेत शिवजयंती साजरी करण्याचे फर्मान बजावले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मर्यादा १०० केल्याचे जाहीर केले. मात्र, या वक्तव्याचा देखील जाहीर निषेध संभाजी ब्रिगेड व इतर संघटना सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावेळी प्रसिद्धी पत्रकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाचा निषेध केला. हा निर्णय म्हणजे सर्व शिवप्रेमींच्या भावनाशी महाविकास आघाडीने केलेला खेळ असल्याची टिका संभाजी ब्रिगेडचे मा.अध्यक्ष राहुल वायकर यांनी केला आहे.

शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा जाहीर निषेध

नागरिकांकडून आरोग्याची काळजी घेऊन शिवजयंती साजरी केली जाईल, मात्र, शासन निर्णय काढून मर्यादा घालणे निषेधार्य आहे. हजारोंच्या संख्येने होत असलेल्या सभा, समारंभ महाविकास आघाडींच्या नेत्यांनी घेतल्या नसत्या तर, आम्ही देखील या शासन निर्णयाचा आदर केला असता, मात्र, कायदा सर्वांसाठी सारखा आहे, याचा विसर या महाविकास आघाडी सरकारला पडला आहे.

राहुल वायकर मा.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बीड