शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

१० दिवसांच्या विश्रांतीनंतर आष्टी तालुक्यात पुन्हा धो- धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

अविनाश कदम आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक ...

अविनाश कदम

आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे ३९ हजार हेक्टरला दणका बसला आहे. १० दिवसांच्या विश्रांतीनंतर २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी व शनिवारी तालुक्यात रात्रभर सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतातील कांदा, तूर, कापूस पिके अतिरिक्त पाणी साठल्याने सडू लागली आहेत.

शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या उडदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यातून सावरत नाही तोच ढगाळ वातावरण व पावसाने लागवड व पेरणी केलेल्या क्षेत्रातील कांदा सडू लागला आहे. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परिसरात जोरदार पावसाने नदीनाले तुडुंब भरून शेतात पाणी साचले. दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री १० वाजेपासून रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या तर रविवारची सकाळ दाट धुके घेऊन आली. पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

....

ढगाळ वातावरणामुळे कांदा, तूर, कापूस पिकावर वेळेत फवारणी करावी

ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेतकऱ्यांनी योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तूर, कापूस या पिकांवर रसशोषण व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे योग्य त्या औषधांची सूक्ष्म मूलद्रव्यासहित वेळेत फवारणी करावी.

- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

260921\img-20210926-wa0280_14.jpg