शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

९७४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे झाले सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:59 IST

मागील पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन महसूल विभागाच्या वतीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. १०२७ पैकी ९७४ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत विविध माहिती संकलित केली.

बीड : मागील पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन महसूल विभागाच्या वतीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. १०२७ पैकी ९७४ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत विविध माहिती संकलित केली. उर्वरित शेतकºयांच्या कुटुंबियांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे.

जिल्ह्यात ५ वर्षांत १०२७ शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र/अपात्र शेतकºयांच्या कुटुंबियांची महसूल विभागाने बुधवारी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांत किती सदस्य आहेत, योजनांचा लाभ मिळाला का, मुलांचे शिक्षण, लग्न, उत्पन्न आदी गोष्टींची माहिती संकलित केली. घरातील कर्ता गेल्यानंतर खचलेल्या कुटुंबियांना प्रोत्साहन देऊन ‘दिलासा’ देण्याचा प्रयत्न महसूल विभागाकडून सुरु आहे.

निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व अधिकाºयांनी ही माहिती संकलित केली आहे. उर्वरित ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट झाली नाही. पैकी काही कुटुंबे स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांची माहिती संकलित करणे सुरु आहे. दोन दिवसात सर्व अहवाल पूर्ण होईल. ७ डिसेंबर रोजी तो विभागीय आयुक्तांना देणार असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.