शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

समृद्ध ग्रामच्या मिनी स्पर्धेत जिल्ह्यातील ७८ गावे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३४ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२० गुणांची स्पर्धा ...

पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३४ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२० गुणांची स्पर्धा घेण्यात आली. जल बचतीच्या साधनांचा वापर, ठिबक व तुषार सिंचनाखाली असलेली जमीन, रबी, खरीप व बारमाही लागवडीखालील पिके, स्वच्छ पेयजल, गावातील बचत गट, आरक्षित कुरणक्षेत्र, झाडे व जंगले वाढविणे, अस्तित्वात असलेल्या जुन्या रचनांचे सर्वेक्षण, विहिरीची पाणीपातळी मोजणे, गाव शिवारात असलेल्या विहिरी व बोअरवेलची संख्या मोजणे, गावात पर्जन्यमापक बसविणे व पावसाच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर तयार करणे या सर्व कामांचा यात समावेश होता.

राज्यात ४० पैकी बीडचे पाच तालुके

समृद्ध गाव स्पर्धेच्या पुढील टप्प्याचे नियोजन सुरू असून, ३८० गुणांची ही स्पर्धा होणार आहे. सहभागी १३४ गावांतील जलमित्र नियोजन करून कामाची तयारी करीत आहेत. राज्यातील ४० पैकी ५ तालुके बीड जिल्ह्यातील आहेत. यात आष्टी, बीड, केज, धारूर, अंबाजोगाईचा समावेश आहे.

गावे समृद्ध होणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या यशानंतर समृद्ध ग्राम स्पर्धा निश्चितच बीड जिल्ह्यातील गावांना समृद्ध बनवेल असा विश्वास पाणी फाऊंडेशन टीमचे संतोष शिनगारे, कैलास पन्हाळकर, झुंबर पिंपळकर, शिवलेश्वर मेदणे, प्रवीण काथवठे, नितीन पाटोळे, महेश गुळभिले यांनी व्यक्त केला.

===Photopath===

140321\img-20210314-wa0184_14.jpg~140321\img-20210314-wa0187_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या कामांमुळे सहभागी गावे समृद्ध होत असून व्हरकटवाडी परिसरातील छायाचित्र