शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

परळीत पित्राच्या जेवणातून ३० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 14:47 IST

शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे.

परळी ( बीड ) : शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे. यातील अत्यवस्थ असलेल्या २० जणांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. तर अन्य १० रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कृष्णानगर भागातील नागरिकांना रविवारी रात्री उशिरा मळमळ होणे, उलट्या, गरगरणे अशी लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला काही लोकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हळूहळू ही संख्या वाढली. काल या गल्लीत पित्राचे जेवण होते. जे लोक या जेवणाला आले होते त्यातील बहुतांश लोकांना हा त्रास जाणवू लागला. यात ३० जणांना विषबाधा झाली आहे. जेवणामधून विषबाधा झाल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, या भागातील नागरिकांना विषबाधा झाल्याचे कळताच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी धाव घेऊन या रुग्णांना उपचार व मदतकार्य करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांवर तातडीने सर्व उपचार सुरू करण्यात आले असून रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच यातील अत्यवस्थ असलेल्या २० जणांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. तर अन्य १० रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्‍टर पारस मंडलेचा यांनी सांगितले.