शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

२५ टक्के आरटीई निधी न्याय पद्धतीने वाटप करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST

बीड : कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्वयंअर्थसाहायित शाळा प्रचंड आर्थिक अडचणीत असून, आरटीई २५ निधी न्याय पद्धतीने वितरित करावा, नसता ...

बीड : कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्वयंअर्थसाहायित शाळा प्रचंड आर्थिक अडचणीत असून, आरटीई २५ निधी न्याय पद्धतीने वितरित करावा, नसता आंदोलनाचा इशारा जिल्हा इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निधीसाठी संघटनेने अनेकदा आंदोलने करून निवेदन दिलेले आहे. २०१६ पासून या शाळांचा करोडो रुपयांचा निधी अडकला असून, नुकताच काही निधी वर्ग करण्यात आला आहे. परंतु, निधी वितरित करताना अडवणूक होत असून, मर्जी राखणाऱ्यांचाच निधी वर्ग केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासनाने पाठविलेला निधी तत्काळ व न्याय पद्धतीने वितरित करावा, अन्यथा अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा देत याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागावर राहील, असे संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय पवार यांनी नमूद केले आहे.

---

निधीचे वाटप शासन निर्देशानुसारच

आरटीई २५ टक्के निधीचे वाटप शासन निर्देशानुसार १०० टक्के आधार नोंदणीच्या प्रमाणात वितरित करण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त निधी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच वितरित केला आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.) बीड.

----------