शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पीक कर्जाचे २४ टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:12 IST

जिल्ह्यात चार महिन्यात सुमारे ७८ हजार ६०० शेतकऱ्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असून पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम आणि रबीची चिंता या विदारकतेमुळे कर्ज मागणीचा ओघ थंडावला आहे. पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण २४.५१ टक्के असून काही प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

ठळक मुद्देवाया गेला खरीप : रबीच्या चिंतेमुळे मागणीचा ओघ थंडावला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात चार महिन्यात सुमारे ७८ हजार ६०० शेतकऱ्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असून पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम आणि रबीची चिंता या विदारकतेमुळे कर्ज मागणीचा ओघ थंडावला आहे. पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण २४.५१ टक्के असून काही प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.शेतकºयांना खरीप हंगामात पीककर्ज वाटपासाठी शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने अंमल सुरू केला. पावसाचा अंदाज असल्याने जूनपासून शेतकºयांनी पीक कर्जासाठी मागणी सुरु केली. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पीक कर्ज वाटपाला विलंब होत गेला. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी वेळोवेळी बॅँक अधिकाºयांची बैठक घेऊन पीक कर्जाच्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले होते. अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी समन्वय राखत बॅँकांना ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी पाठपुरावा केला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -२०१७ अंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी मिळाली, तर अनेक शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत कर्जमाफी संदर्भात दहा ग्रीन लिस्ट जाहीर झाल्या आहेत. संपूर्ण कर्जमाफी होणार या भरवशावर बहुतांश शेतकºयांनी पीककर्जाची मागणी केली नाही. तसेच अनेक शेतकºयांकडे एकापेक्षा जास्त बॅँकांचे कर्ज आहे. त्यामुळे छाननी करुन पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथ राहिली.एमजीबी पुढे : इतर बॅँकांचे वाटप मात्र कमीमहाराष्टÑ ग्रामीण बॅँकेने ३५ हजार ३४२ शेतकºयांना २१३ कोटी ८७ लाखांचे सर्वाधिक पीककर्ज वाटप केले आहे. त्यापाठोपाठ एसबीआयने १६ हजार ७१ शेतकºयांना ११३ कोटी ६० लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅँकेने ११हजार ७८४ शेतकºयांना ४४ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. एचडीएफसीने ९४८ शेतकºयांना ३५ कोटी ७२ लाखांचे तर बॅँक आॅफ महाराष्टÑने ५ हजार ७३३ शेतकºयांना ३१ कोटी ७० लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाने १९८७ श्ोतकºयांना २० कोटी ७३ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे.युको, सिंडीकेट, अ‍ॅक्सिस, युनियन, विजया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, देना, कॅनरा, बॅँक आॅफ इंडिया या बॅँकांकडील कर्जवाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत कमी आहे.....बीड जिल्ह्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जवळपास २५ टक्के असून ७८ हजार ६०० शेतकºयांना ५२५ कोटी ३ लाखांचे वाटप केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बॅँकांशी समन्वय राखून उद्दिष्टानुसार कर्जवाटपासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विजय चव्हाण,व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बॅँक, बीड.

टॅग्स :BeedबीडCrop Loanपीक कर्ज