शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

१४० कोरोनामुक्त, तर १२० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

बीड : जिल्ह्यात शनिवारी १४० रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १२० व्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंत एकूण ...

बीड : जिल्ह्यात शनिवारी १४० रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १२० व्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ९२ हजार ३६० इतका झाला असून यापैकी ८८ हजार ७६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत ३ व जुने २३ अशा एकूण २६ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता एक हजार ६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

शुक्रवारी ३ हजार ८५२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाले. यात १२० पॉझिटिव्ह, तर ३ हजार ७३२ जण निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५, आष्टी ३३, बीड १४, धारुर ७, गेवराई १६, केज ६, माजलगाव ६, पाटोदा ८, परळी ८, शिरुर ७ आणि वडवणी तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे.

मागील चोवीस तासानत कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला, तसेच जुने २३ अशा एकूण २६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. मृतांमध्ये गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील ५२ वर्षीय महिला, खरमाटा येथील ६५ वर्षीय महिला व आष्टी शहरातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ९२ हजार ३६० इतका झाला असून यापैकी ८८ हजार ७६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बळींचा आकडा २ हजार ५३२ इतका झाला आहे. सध्या १०६६ जणांवर उपचार सुरू आहेत.