शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शांततेसाठी कुटुंबासह ट्रीपही महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 18:01 IST

कुटुंबासह ट्रीपला गेल्यानंतरही मेडिटेशनसारखचे शांतता व स्थैर्य लाभत हे एका अभ्यासातून समारे आले आहे

जीवन जगत असताना , मानसिक शांतता असणे हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता मेडिटेशन केले जाते. परंतु, कुटुंबासह ट्रीपला गेल्यानंतरही मेडिटेशनसारखचे शांतता व स्थैर्य लाभत हे एका अभ्यासातून समारे आले आहे.  ट्रीपमुळे मन शांत राहून, कामाचा उत्साह वाढतो. या सहलीचा परिणाम हा केवळ  ताण कमी होण्यााठीच होत नाही. तर त्यामुळे शरीराची पचनश्क्तीही सुधारते मनामध्ये नकारात्मक विचार कमी होऊन, सकारात्मक विचार येतात. त्यामुळे शांतीसाठी मेडिटेशन सारखेच ट्रीप करणे सुद्धा चांगले असल्याचे समोर आले आहे. हल्लीच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भटकंती करण्यासाठी अनेकांना वेळच नाही. कुटुंबासह भटकंती म्हटले तर ते शक्यच वाटत नाही. परंतु, जीवन हे निरोगी राखण्यासाठी भटकंती हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येकाने जीवनात मेडिटेशन बरोबरच कुटुंबासोबत भटकंती करावे. या अभ्यासात ३० ते ६० वयोगटातील ९४ निरोगी स्त्रियांचा सर्व्हे करण्यात आला. कॅलिफोर्नियातील एका रिसॉर्टमध्ये त्यांना सहा दिवस ठेवण्यात आले होते. यातील अर्ध्यांना मेडिटेशन तर अर्ध्यांना ट्रीपला पाठविण्यात आले. त्यावरुन हे स्पष्ट झाले आहे.