शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अँटिबायोटिक्सचे चार दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:58 IST

आजच्या धावपळीच्या युगात क्षणभर विश्रांती मिळवणे कठीण गोष्ट झाली आहे.

आजच्या धावपळीच्या युगात क्षणभर विश्रांती मिळवणे कठीण गोष्ट झाली आहे. घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणार्‍या आजच्या काळात आजारी पडणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. म्हणून मग थोडेफार जरी तब्येत ठिक नाही वाटली की लगेच अँटिबोयोटिक्स गोळ्या घेतल्या जातात. असे केल्याने थोड्या वेळासाठी जरी बरे वाटत असेल तरी त्याचे फार मोठे दूष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यापैकी हे पुढील चार आहेत.. १. लठ्ठपणा : प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की अँटिबायोटिक्समुळे चरबी वाढते. मानवामध्येसुद्धा अँटिबायोटिक्समुळे लठ्ठपणा येऊ शकतो.२. मधुमेह : अँटिबायोटिक्स आतड्यामधील बॅक्टेरिआ मारतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन टाईप-१ प्रकारचा मधूमेह होण्याचा धोका वाढतो.३. एच-पायलोरीचा र्‍हास : अस्थमापासून बचाव करणारा बॅक्टेरिआ एच-पायलोरी अँटिबायोटिक्समुळे मारला जातो. त्यामुळे अस्थमा होऊ शकतो.४. अँटिबायोटिक्सला विरोध : मोठय़ा प्रमाणात अँटिबायोटिक्स घेण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे यामुळे शरीरात त्यांचा परिणाम निष्प्रभ करण्याची क्षमता तयार होते.