शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

परीक्षेच्या काळात मुलांना ताण देऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 09:38 IST

. चांगले गुण मिळविण्यासाठी घरातील अनेकजणांचा त्यांच्यावर दबाव असतो.

 या दबावामुळे उलट त्यांचे नुकसान होऊ शकते. या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात उलट त्यांना कोणताही ताण न देता संपूर्ण आठ तास झोप घेऊ द्यावे.  ताण दिला तर त्यांना टेन्शन येऊन झालेला अभ्यासही ते विसरतात. त्यांना या काळात कोणतीही कमतरता भासणार नाही, याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. चांगले गुण मिळविण्यासाठी परीक्षेच्या अगोदरपासूनच वेळापत्रकानुसार  त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्यावा. परीक्षेच्या काळात त्यांच्यावर दबाव न आणता त्यांचा आहारही उत्तम ठेवावा. आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात फळे व भाज्यांचा समावेश असावा, त्यामुळे एकाग्रता राहते. मुलांनेही  या काळात घरासह अन्य कोणताच ताण घेऊ नये. ताणतणावामुळे एकाग्रता राहत नाही. तसेच कुणासोबत वाद होईल, असेही वागू नये. कारण की, परीक्षेचा काळ हा मुलांसाठी खूपच उपयुक्त असते. त्यावर त्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून असते. घरातील कुणीही त्यांच्यावर  जादा गुण  मिळविण्याचा दबाव आणू नये.