शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जिल्हा परिषद, पंचायत समिती लवकरच सदस्य निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ११ पंचायत समित्यांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. यावेळी लोकसंख्येच्या आधारे ...

अमरावती : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ११ पंचायत समित्यांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. यावेळी लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण लोकसंख्येचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मागितला आहे.

प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीकरिता जिल्ह्याच्या सन २०११ च्या जणगणनेनुसार माहिती आवश्यक आहे. त्यामुळे आयोगाने ही माहिती विहित प्रपत्रानुसार जिल्हा प्रशासनाला मागितली आहे. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येत नव्याने झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्राची लोकसंख्या वगळून तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाने मागितली असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

बॉक्स

महापालिकेतही लवकरच लगबग

महापालिकेची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे लवकरच आता निवडणूक आयोगाद्वारे प्रभागरचना होणार आहे. यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात वारे वाहायला लागले आहेत. नव्या प्रभागरचनेनुसार बहुतांश नगरसेवक कामाला लागले आहेत.