शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘झिरो बजेट’ शेती काळाची गरज!

By admin | Updated: March 11, 2016 00:16 IST

झिरो बजेट ही काळाची गरज असून यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सुभाष पाळेकर यांनी केले.

सुभाष पाळेकर : चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरवरुड : झिरो बजेट ही काळाची गरज असून यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सुभाष पाळेकर यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व 'झिरो बजेट' स्वाभिमानी संत्रा उत्पादक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ग्रामीण विकास व शेती विकास हा फक्त झीरो बजेट नैसर्गिक शेतीमधूनच होऊ शकतो, असेही ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीने ग्रामीण शेतीचा पायाच उद्ध्वस्त झाला आहे. जमीन नापीक झाली आहे. भूजल जवळपास नष्ट झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. खेड्यातून तरुण वर्ग शहरात पलायन करतो आहे. शेतकऱ्यांना शेती सोडून किंवा शेती विकून इतर व्यावसायिक मार्गाकडे नेण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु हा विकास शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा आहे. जीव, जमिन, पाणी, पर्यावरणाचा ऱ्हास करणारा सेंद्रीय शेतीचा अवलंब आहे. त्यामुळेच झीरो बजेट नैैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या ‘झीरो बजेट’ नैैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शिबिरात राज्यातील ६०० चे वर शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी रमेश फिस्के, मनोज जवंजाळ, हरीश कानुगो, महेंद्र देशमुख, आकाश बेलसरे यांनी मार्गदर्शन केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भुयार, युवराज बरडे,नीलेश आकोटकर, अतुल देशमुख, वासुदेव मानकर, प्रवीण कुबडे, राहुल चौैधरी, उमेश डबरासे, सतिश पाटणकर, ऋषीकेश राऊत आदींनी प्रयत्न केलेत.