शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

युवकांनी शिवबांप्रमाणे चारित्र्यसंपन्न व्हावे

By admin | Updated: February 20, 2015 00:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्यात अनेक सकंटांना सामोरे गेले. त्यामुळेच त्यांना स्वराज्य मिळविण्यात यश आले.

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्यात अनेक सकंटांना सामोरे गेले. त्यामुळेच त्यांना स्वराज्य मिळविण्यात यश आले. आज परिस्थिती बदलली असली तरी समस्या मात्र त्याच आहेत. त्यातून बाहेर येण्याचा मार्गदेखील या समस्यांमध्येच दडला आहे. तो शोधता आला तर प्रत्येकजण शिवबांप्रमाणे नवे साम्राज्य स्थापन करु शकतील. विशेषत: युवकांनी शिवाजी महाराजांप्रमाणे चारित्र्य संपन्न होऊन समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या पृथ्वीवर अवतरीत झाले असे म्हणता येईल, असे विचार अकोल्याचे ख्यातिनाम प्रबोधक शिवश्री शिवाजी भोसले यांनी मांडले. स्थानीय मालटेकडी परिसरात गुरुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात महापौर चरणजीत कौर नंदा, आमदार सुनील देशमुख, संजय जाधव, जिजाऊ कमर्शियल को-अप बँकेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कोठाडे, माजी खासदार अनंत गुढे, अरविंद गावंडे, चंद्रकांत मोहिते, उज्ज्वल गावंडे, हरिभाऊ लुंगे, कांचनमाला उल्हे, किर्तीमाला चौधरी, राहुल पाटील ढोक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मालटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेंला माल्यार्पण केले.