शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

युवा शेतकºयाने घेतले विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:03 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.

ठळक मुद्देनोकरी सोडून केली शेती : विदर्भातील पहिलीच सेंद्रिय बाग

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर खासगी कंपनीत २५ वर्षे नोकरी केली. दीड लाख रुपये महिन्याचा पगार सोडून शेती करण्यासाठी आलेल्या एका युवकाने पारंपरिक शेती करणाºया शेतकºयांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.तिवसा तालुक्यातील कुºहा येथील शेतकरी संजय देशमुख यांनी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता संपूर्णत: नैसर्गिकरीत्या डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले.संजय देशमुख यांनी २०१४ साली तीन एकर जागेत दोन हजार डाळिंबाची लागवड केली. शंभर टक्के विषमुक्त डाळिंब उत्पादित करायचे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आॅगस्ट २०१७ मध्ये त्यांनी पहिला बार तोडला. त्यात ९ टन उत्पादन घेतले.कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता त्यांनी लावलेल्या झाडांवर ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंतचे एक-एक डाळिंब लागले आहे. यासाठी त्यांनी विविध शेतकरी तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ले घेतले. नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांची पुढची वाटचाल या परिसरातील तरुण मेहनती शेतकºयांना एकत्र करून विषमुक्त संत्रा, भाजीपाला, आणि शक्य होईल तेवढ्या शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यास मार्गदर्शन करणार आहेत.परदेशात फळांची मागणीविषमुक्त डाळिंबास युरोपात सर्वाधिक मागणी आहे. यामुळे त्यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली. यात त्यांना पूर्णपणे यश मिळाले असून पहिल्याच बहरात त्यांना संपूर्ण विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन घेता आले आहे. विशेष म्हणजे त्यांची डाळिंबाची बाग विदर्भातील पहिली सेंद्रिय व विषमुक्त फळबाग आहे. युरोपियन युनियनच्या निकषावर त्यांच्या बागेतील फळे विषमुक्त ठरली आहेत.पारंपरिक शेती सोडून सेंद्रिय शेती ही काळाची गरज झाली आहे. विषमुक्त धान्य, फळे भाजीपाला पिकविण्याला प्राधान्य देण्यासाठी शेतकºयांसह शासनानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. सेंद्रिय शेतीसाठी विदर्भातील शेतकºयांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.- संजय देशमुख,विषमुक्त डाळिंब उत्पादक