शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यंदा कपाशीची चार लाख मेट्रिक टन उत्पादकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:01 IST

गुलाबी बोंडअळीच्या संकटाने जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्थ झाले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : बोंडअळी, लाल्याने ५० टक्के उत्पन्न बाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या संकटाने जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्थ झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने दुसरा प्राथमिक अंदाज जानेवारीअखेर अयुक्तालयास सादर केला. यामध्ये कापसाचे (रूई)े हेक्टरी ८४० किलो उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली, तर जिल्ह्यात एकूण ४.१३ मे.टन उत्पादन होणार असल्याचे वर्तविले आहे. कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे ५० टक्के उत्पादन कमी झाले.खरीप हंगामात बीटी कपाशीवर आॅक्टोबरपासूनच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पंचनाम्यात ९६ टक्क्यांपर्यंत बोंडे किडल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाद्वारा जाहीर करण्यात येणारी दुसरा नजर अंदाज उत्पादकता अहवाल काय राहतो, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले होते.आता हेक्टरी ८४० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांना सादर झाला.जिल्ह्यात यंदा दोन लाख ६ हजार ५०१ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. मात्र बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिरोध करण्याची जीन्स् असताना बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे बियाणे विक्री केल्यामुळेच यापैकी दोन लाख हेक्टरमध्ये संकट ओढावले आहे. प्रयोगशाळेच्या परीक्षणाअंती पाच कंपनीच्या बियाण्यांमध्ये गुलाबी बोंडअळीला मारक क्षमता नसल्याचे सिद्ध झाल्याने शासनानेदेखील या कंपन्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याने शेतकऱ्यांच्या आरोपाला बळ मिळत आहे.