शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती यांनी सुनावले खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:37 IST

अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्यांविरुद्ध तुम्ही निवेदने देता; पण याद राखा, आम्ही गरिबांचा अपमान मुळीच सहन करून घेणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्यांविरुद्ध तुम्ही निवेदने देता; पण याद राखा, आम्ही गरिबांचा अपमान मुळीच सहन करून घेणार नाही. एकाही व्यक्तीवर अन्याय झाला तरी लढवय्या बाण्याने आम्ही उभे ठाकणारच, असे खडे बोल आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना सुनावले.लहाने हे पुनर्वसन अधिकारी असेपर्यंत पुनर्वसनाचे मुद्दे निकाली निघूच शकत नाहीत. अपमान करणारी, तुच्छ लेखणारी, दुष्ट वागणूक ते सामान्यजनांना देतात, अशा शब्दांत ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. गुरुवारी आदिवासी बांधवाच्या पुनर्वसनाची बैठक सुरू असताना आ. यशोमती ठाकूर तेथे पोहोचल्या, त्यावेळी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला.आदिवासी विकास परिषदेचाही लहानेंवर रोषमेळघाटातील पुनर्वसन प्रकरणात जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी चुकीचा अहवाल देऊन आदिवासी बांधवांवर अन्याय केल्याने त्यांच्यावर आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपाणी, सोमठाणा, बारूखेडा, गुल्लरघाट या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात पुनर्वसनासाठी जमीन नाही, असा अहवाल स्थानिक पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसह शासनाकडे सादर केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा आघाडीचे अध्यक्ष लकी जाधव यांनी ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केला.अजय लहाने यांनी चुकीचा प्रस्ताव सादर केल्याने वरील गावातील आदिवासी बांधवांचे अमरावतीऐवजी अकोला जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आले. त्यातही मुख्यमंत्र्याच्या उपस्थित पार पडलेल्या व शासननिर्णयानुसार पायाभूत सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाºयांचा आहे.