शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राजापेठ उड्डाणपुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:39 IST

राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरेल्वे विभागाचा हलगर्जीपणा : बडनेरा मार्ग गाठण्यासाठी नागरिकांना फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.महापालिकेच्या अखत्यारीतील राजापेठ उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले. परंत,ु रेल्वे रुळावरील काम केवळ पिल्लरवरच थांबले आहे. चार हजार कोटी रुपयांच्या या उड्डाणपुलाचे कंत्राट नागपूर येथील कंत्राटदाराला दिले आहे. २४ महिन्यांत सदर काम पूर्ण करण्याचे बंधनकारक होते. मात्र, अद्याप वर्षभर पुरेल एवढे काम शिल्लक आहे. रेल्वे रुळाखालून अंडरपास करण्यासाठी सिमेंटचे ४४ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. राजापेठ बाजूला तीन पिल्लर आणि रुळाच्या पलीकडे ३ पिल्लर अशा ६ पिल्लरच्या मधातील परिसर रेल्वे विभागाच्या मालकीचा आहे. कंवरनगरकडे जाणारा उड्डाणपूल पूर्णत: तयार झाला असून, त्यावर पथदिवे लावण्यासाठी १४ लोखंडी खांब लावण्यात आलेले आहेत. उड्डाणपुलावर प्रचंड वजनाचे रोड रोलर उभे असताना त्यावरच लोखंडी पाण्याची टाकी उभी केली जात आहे.दीड वर्षांपूर्वी सुरू झालेले हे काम अजूनही वर्षभर पुरणार आहे. संथगतीने काम होत असल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. राजापेठ येथून विविध कॉलनी, नगरात जाण्यास सोयीचे जात असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ राहते. त्यामुळे नागरिकांना नवाथेनगरातून फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे.रुळाच्या खालून बॉक्स टाकण्याचे काम सुरू होईल. त्याकरिता चार तास रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. डिसेंबरअखेर उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाईल.- सुनील वासेकर, सेक्शन इंजिनीअर, रेल्वे विभाग बडनेराराजापेठ येथे रेल्वे रुळाखालील अंडरपाससाठी निर्माण केलेल्या सिमेंटच्या बॉक्समुळे जागा व्यापली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तूर्तास बंद आहे.- सुहास चव्हाण, उपअभियंता बांधकाम विभागमहापालिका

टॅग्स :Amravatiअमरावती