शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्हा परिषद खातेप्रमुखांची मंत्रालयात साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:52 IST

पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर पीआरसी समितीसमोर घेतली जाईल. त्यामुळे मिनिमंत्रालयात प्रशासकीय कारवाईची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपीआरसीची सुनावणी : ५ फेब्रुवारीला पेशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर पीआरसी समितीसमोर घेतली जाईल. त्यामुळे मिनिमंत्रालयात प्रशासकीय कारवाईची तयारी सुरू झाली आहे.राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने येथील जिल्हा परिषदेला सन २००८-०९ व सन २०११-१२ च्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालासंदर्भात आठवा अहवाल तसेच सन २०१२-१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भातील शिफारशींवर शासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची पीआरसी समितीसमोर साक्ष घेतली जाणार आहे. यामध्ये शिक्षण, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पंचायत, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांसह अन्य विभागातील मुद्यांचा समावेश राहील. त्यामुळे जिल्हा परिषदेची यंत्रणा पंचायत राज समितीच्या सुनावणीमुळे कामाला लागली आहे. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी जि.प. सीईओंसह सर्वच खातेप्रमुख मुंबई वारीवर जाणार आहेत.