शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

‘विक्रमशिला’ने उभारली पवनचक्की!

By admin | Updated: November 23, 2014 23:12 IST

पवनचक्कीची उभारणी करुन २००० वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प पूर्ण करुन दारापूर येथील विक्रमशिला पॉलटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

वीज निर्मिती : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची कमालसंदीप मानकर - दर्यापूरपवनचक्कीची उभारणी करुन २००० वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प पूर्ण करुन दारापूर येथील विक्रमशिला पॉलटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मितीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारचे वीज निर्मिती करण्यावर शासनाचा सुद्धा भर असतो. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये अपारंपरिक वीज निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु प्रात्यक्षिकाशिवाय कोणतेही तंत्रज्ञान समजणे अवघड असल्यामुळे येथील पॉलिटेकनिकचे प्राचार्य दीपक शिरभाते यांनी पवनचक्की निर्मितीचा प्रकल्प स्वत: राबविण्याचा निर्णय घेतला. याकरिता मुंबई येथील सिको इंजिनिअरिंग कंपनीमार्फत आवश्यक तंत्रज्ञान प्राप्त झाले. पवनचक्कीची उभारणी विक्रमशिला तंत्रनिकेतनच्या परिसरात करण्यात आली. या पवनचक्कीपासून निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्याकरिता बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या विजेचा उपयोग रात्री सुरक्षा देण्याकरिता करण्यात येत असून पवन चक्कीच्या उभारणीमध्ये मनीष खोडके, विभागप्रमुख उदय मेहरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.पवनचक्की उभारणीकरिता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान किंवा मार्गदर्शन लाभण्यासाठी त्यांनी संस्थेचे सचिव बाळकृष्ण अढाऊ व प्राचार्य दीपक शिरभाते यांना विद्यार्थ्यांनी भेटावे, असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाळकृष्ण अढाऊ यांचा या मोहिमेत सिंहाचा वाटा लाभला आहे. या मोहिमेचा लाभ नागरिकांना रात्रीच्या वेळी होत असल्याने नागरिकांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले आहे.