शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हत्ती डुंबणार का पावसात? मृग नक्षत्राला उद्यापासून प्रारंभ

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 6, 2023 16:37 IST

हवामान विभाग म्हणते मान्सूनचे आगमन उशीरा

अमरावती : मृग अन् पाऊस हे समीकरणच अलीकडच्या काळात बिघडलेलं आहे. दरवर्षीच मान्सूनचे आगमन उशिरा होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी आश्वासक नजरेने पाहत असलेल्या मृग नक्षत्राला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. संपन्नतेचे प्रतीक मानल्या जाणारा हत्ती हे यावेळी मृगाचे वाहन आहे. त्यामुळे हत्ती पावसात डुंबणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ग्रामीण भागात पंचाग, पावसाचे नक्षत्र व त्याचे पाहून ठोकटाळे बांधले जातात. त्यातही जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्र जिरायती असल्याने पेरणी व पीक हे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे रोहिणीमधील उन्हाच्या झळापश्चात वातावरणात गारवा घेऊन मृगाचे आगमन होत आहे.

यंदा ८ जूनला सायंकाळी ६.५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेशित होत आहे. या नक्षत्र काळात दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होईल असे पंचागकर्त्यांनी म्हटले आहे. हवामान विभागाद्वारा मात्र, मान्सूनचे आगमन चार- पाच दिवस विलंबाने होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.