शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

आमचा मुलगा सरकार परत आणून देईल काय ?

By admin | Updated: June 6, 2016 00:13 IST

आमच्यासाठी मुलगा महत्त्वाचा होता. तो घरातील कर्ता होता. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. आमचा मुलगा सरकार आम्हाला परत आणून देऊ शकते काय,...

अमितच्या आईचा सवाल : वाळू तस्करी सुरूचअचलपूर : आमच्यासाठी मुलगा महत्त्वाचा होता. तो घरातील कर्ता होता. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. आमचा मुलगा सरकार आम्हाला परत आणून देऊ शकते काय, असा सवाल अमित बटाऊवाले याची आई अनिता बटाऊवाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अचलपूर येथे अमित बटाउवाले या युवकाची हत्या रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारूद गँगने ११ आॅगस्ट २०१५ रोजी केली. त्याचा संदेश मंडल अधिकारी राजू व्यवहारे यांनी दिला व वाघामाता येथील आ. कडूंच्या कार्यक्रमात देण्यात येईल, असे सांगितले असता बटाऊवाले परिवाराने त्यास नकार दिला. आम्हाला मदतनिधी नको, हत्याऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अशा शब्दांत त्यांना बजावले. त्या पार्श्वभूमिवर ‘लोकमत’शी अनिता बटाऊवाले बोलत होत्या. पर्यावरणाला धोका असल्याने अचलपूर तालुक्यात रेती उपशावर बंदी घालण्यात आली होती. तरीसुद्धा तालुक्यात रेती तस्करी सुरूच होती, रेतीने भरलेले काही ट्रॅक्टर आमच्या शेतातून जात होते. जनहितासाठी माझे पती मोहन यांनी वाळू तस्करी विरोधात आवाज उचलला. त्यामुळे शासनाचा महसूल वाढला. पण ते संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होते. याचा काटा वाळूतस्करांना काढायचा होता. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन होते. (शहर प्रतिनिधी)'त्या' आरोपींवर अद्याप कारवाई नाहीरेती तस्करी थांबून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी भ्रष्टाचाराच्या आरोपात महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले एकनाथराव खडसे यांनाही लेखी तक्रारी अनेकदा पाठवल्या होत्या. आमच्या निवेदनावर काहीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ काय समजावा असा प्रश्नही श्रीमती बटाऊवाले यांनी केला. सदर एक लाख रुपयाचा धनादेश मंडल अधिकारी व्यवहारे यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी तो बटाऊवाले यांना दिला की नाही, मला माहीत नाही. त्यांनी नकार दिला हे तुम्हीच मला सांगत आहे. तुम्हाला कोणी सांगितले. बटाऊवाले यांनी तो चेक घेतला नाही तर शासनाकडे परत जाईल. - मनोज लोणारकर,तहसीलदार, अचलपूर