शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना मिळणार जिल्हा बँकेतही मताधिकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:15 IST

शासनाने बाजार समित्यांत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देऊन पहिला प्रयत्न केला.

ठळक मुद्देअध्यादेश निघणार : राज्य शासनाचा शेतकºयांना खूश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शासनाने बाजार समित्यांत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देऊन पहिला प्रयत्न केला. आता जिल्हा बँकांमध्ये शेतकºयांना मताधिकार देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राज्य शासनामार्फत एक अध्यादेश काढण्यात येणार असल्याची शक्यता आहे.याअनुषंगाने सहकारी कायद्यात सुधारणा करावी लागणार असल्याने तसे विधायक हिवाळी अधिवेशनात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पाठोपाठ आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये कर्जदार शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा बँकेकडून कर्ज घेणाºया सर्व शेतकरी सभासदांना बँकाच्या निवडणुकीत थेट सहभाग घेता येणार आहे.या संदर्भात राज्य सरकारने सहकार खात्याचे अप्पर सचिव एस. एस. संधू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला नुकताच सादर केला आहे.याची राज्य सरकारच्या पातळीवर पुढील कारवाई व प्रक्रिया सुरू झाली आहे. हा निर्णय घेण्यासाठी सहकारी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ व किचकट असल्याने विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर हा कायदा लागू करण्यासाठी अध्यादेश काढला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुका होऊ घातलेल्या जिल्हा बँकाच्या निवडणुकीत शेतकरी मतदान करू शकणार आहे.दुसरीकडे या निर्णयासंदर्भात अनेक आक्षेप घेतले जात असून सत्ताधारी पक्षांचा पगडा सहकारी क्षेत्रावर नसल्याने हे क्षेत्र कमजोर करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. याचे मोठे पडसाद भविष्यात उमटू शकतात.राज्यातील मुंबई, जळगाव व चंद्रपूर जिल्हा बँका वगळता इतर सर्व जिल्हा बँका काँग्रेस व राष्टÑवादीच्या ताब्यात आहेत. हेच युती शासनाचे खरे दु:ख आहे. यामुळे असा निर्णय घेतला गेल्यास त्याचा हेतू शुद्ध नाही, हे उघड आहे.- बबलू देशमुख ,अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक