शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकºयांना मिळणार जिल्हा बँकेतही मताधिकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:15 IST

शासनाने बाजार समित्यांत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देऊन पहिला प्रयत्न केला.

ठळक मुद्देअध्यादेश निघणार : राज्य शासनाचा शेतकºयांना खूश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शासनाने बाजार समित्यांत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देऊन पहिला प्रयत्न केला. आता जिल्हा बँकांमध्ये शेतकºयांना मताधिकार देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राज्य शासनामार्फत एक अध्यादेश काढण्यात येणार असल्याची शक्यता आहे.याअनुषंगाने सहकारी कायद्यात सुधारणा करावी लागणार असल्याने तसे विधायक हिवाळी अधिवेशनात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पाठोपाठ आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये कर्जदार शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा बँकेकडून कर्ज घेणाºया सर्व शेतकरी सभासदांना बँकाच्या निवडणुकीत थेट सहभाग घेता येणार आहे.या संदर्भात राज्य सरकारने सहकार खात्याचे अप्पर सचिव एस. एस. संधू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला नुकताच सादर केला आहे.याची राज्य सरकारच्या पातळीवर पुढील कारवाई व प्रक्रिया सुरू झाली आहे. हा निर्णय घेण्यासाठी सहकारी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ व किचकट असल्याने विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर हा कायदा लागू करण्यासाठी अध्यादेश काढला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुका होऊ घातलेल्या जिल्हा बँकाच्या निवडणुकीत शेतकरी मतदान करू शकणार आहे.दुसरीकडे या निर्णयासंदर्भात अनेक आक्षेप घेतले जात असून सत्ताधारी पक्षांचा पगडा सहकारी क्षेत्रावर नसल्याने हे क्षेत्र कमजोर करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. याचे मोठे पडसाद भविष्यात उमटू शकतात.राज्यातील मुंबई, जळगाव व चंद्रपूर जिल्हा बँका वगळता इतर सर्व जिल्हा बँका काँग्रेस व राष्टÑवादीच्या ताब्यात आहेत. हेच युती शासनाचे खरे दु:ख आहे. यामुळे असा निर्णय घेतला गेल्यास त्याचा हेतू शुद्ध नाही, हे उघड आहे.- बबलू देशमुख ,अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक