शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

न्याय मागायचा कुणाला ?

By admin | Updated: June 16, 2017 00:12 IST

जिल्हाधिकारी, पोलीस, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने आता न्याय मागायचा तरी कुणाकडे,

शिशूंचे पालक हतबल : उपोषणाला बसणारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी, पोलीस, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने आता न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा प्रश्न पीडीएमसीत चुकीच्या औषधोपचाराने मरण पावलेल्या त्या तीन मृत शिशूंच्या पालकांनी उपस्थित केला आहे. मृत शिशुंचे पालक पूजा आशिष घरडे, माधुरी विक्रम कावरे व शिल्पा दिनेश वेरुळकर यांनी गुरूवारी पत्रपरिषदेतून त्यांची व्यथा माध्यमांसमोर मांडली. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची त्यांची तयारी आहे. पीडीएमसीतील अधिष्ठाता, डॉक्टर व परिचारिकांंच्या बेजबाबदारपणामुळेच बाळांचा मृत्यू झाला. डॉ. भूषण कट्टा व दोन्ही परिचारिकांप्रमाणेच या घटनेसाठी अधिष्ठाता दिलीप जाणे, बालरोग विभाग प्रमुख राजेन्द्र निस्ताने, डॉ.प्रतिभा काळे व पंकज बारब्दे हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. एनआयसीयूत सेवा देताना आवश्यक ती खबरदारी न घेता डॉक्टरांनी परिचारिकांवर काम सोपविले. परिचारिकेनेही तिच्या कामात हयगय केली. चुकीचे इंजेक्शन दिल्याने बाळांचा मृत्यू झाला. परिचारिकांचे मोबाईल वेडही या घटनेसाठी कारणीभूत असल्याचा आरोेप पालकांनी यावेळी केला. या गंभीर घटनेचे संस्थाध्यक्षांना मात्र अजिबात गांभीर्य नसल्याबद्दल पालकांनी यावेळी खंत व्यक्त केली.हीच का प्रतिष्ठित डॉक्टरांची माणुसकी ? वैद्यकीय सेवेला व्यवसाय बनवून अनेक डॉक्टर गलेलठ्ठ झाले आहेत. मात्र, त्यांना गोरगरिब रूग्णांच्या जीविताचीच पर्वा नसेल तर कुठे आहे त्यांची माणुसकी? पीडीएमसी प्रकरणात चार निष्पापांचे जीव जाऊनही डॉक्टर बचावात्मक पवित्रा घेत असून वरिष्ठांचेही त्यांना पाठबळ आहे.