शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

आग लागली तर विझवायची कुणी ?

By admin | Updated: February 17, 2015 00:54 IST

महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे

गणेश वासनिक ल्ल अमरावतीमहानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे. यंत्रे आहेत पण संचालक नाहीत, अशी स्थिती असल्याने आग लागली तर विझवायची कुणी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अग्निशमन दलात ७५ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असून तोंडावरच असलेल्या उन्हाळ्यात ही समस्या जिवघेणीही ठरु शकेल. हल्ली ११ वाहने हाताळण्यासाठी साधारणत: १२६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असली तरी उपलब्ध मनुष्यबळ केवळ ३७ आहे.अतिशय महत्त्वाची सेवा म्हणून अग्निशमन विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात साहित्य सामग्री, वाहने, यंत्रे खरदी करण्यासाठी शासन विशेष अनुदान सुद्धा देते. मात्र, मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने संकटकालीन परिस्थिती हाताळताना ‘फायर’ विभागाची दमझाक होते. महापालिका प्रशासनाचा आस्थापना खर्च ५६ टक्क्याच्या वर पोहचला आहे. नवीन भरतीला परवानगी देत नाही. परंतु या विभागाचा कारभार मणुष्याबळ अभावी कसा चालवावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत सूर्य आग ओकू लागणार असून महानगर किंवा लगतच्या गावांमध्ये आग लागण्याचा घटना लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करताना मणुष्यबळाची कमतरता ही मुख्य समस्या ‘फायर’ मध्ये निर्माण झाली आहे. अति महत्त्वपूर्ण सेवेचा दर्जा असलेल्या अग्निशमन विभागात विशेष बाब म्हणून चालक, फायरमनही भरती प्रक्रिया राबवावी, असा प्रस्ताव फायर विभाग प्रमुख भारतसिंह चव्हाण यांनी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे.