शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्हा चिंब भिजला असताना नंदनवन माघारलेे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:17 IST

अमरावती : पावसाळा संपत असताना पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. या ...

अमरावती : पावसाळा संपत असताना पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा मात्र, पावसाच्या सरासरीत शेवटच्या स्थानावर आहे. अजूनही चार तालुके पावसाच्या अपेक्षित सरासरीत माघारले आहेत.

जिल्ह्यात १५ सष्टेंबरपर्यत ६८८.७ मिमी पाऊस अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ७८७.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही ११४.३ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पावसाची नोंद सध्या झालेली आहे. सर्वाधिक ८५४.२ मिमी पावसाची नोंद नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेली असली तरी अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १५०.५ टक्के पावसाची नोंद अंजनगाव सुर्जी तालुक्यात झालेली आहे. सर्वात कमी ५९.४ टक्के पाऊस चिखलदरा तालुक्यात झालेला आहे. या तालुक्यात आतापर्यत १२७९.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ७६० मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

‘महावेध’च्या माहितीनुसार धारणी ७३.६ ,चिखलदरा ५९.४, धामणगाव रेल्वे ९७.९ व अचलपूर तालुक्यात आतापर्यत ८६ टक्केच पाऊस झालेला आहे. याशिवाय अमरावती १०६.८, भातकुली १२५.१, नांदगाव खंडेश्वर १२४, चांदूर रेल्वे १२८.४, तिवसा ११८.५, मोर्शी १०३.७, वरुड ११४.८, दर्यापूर १३८.३, अंजनगाव सुर्जी १५०.५ व चांदूर बाजार तालुक्यात ११८.१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.

बॉक्स

१८ पासून पावसामध्ये येणार कमी

कमी दाब क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र डिप्रेशन(वादळ) मध्ये झालेले आहे व या वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याने विदर्भातील पावसाचे प्रमाण हळुहळू कमी होणार आहे. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर १८ सप्टेंबर पासून पावसाचे प्रमाण बरेच कमी होणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.