शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

युरियाची लिकिंग, शेतकऱ्यांच्या मुळावर, कृषी विभाग कधी देणार लक्ष?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 5, 2023 17:41 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अमरावती - ऐन हंगामात पीक वाढीच्या काळात जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे. युरियाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांद्वारा कॉम्प्लेक्स खतांचे लिंकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रेत्यांद्वारा नको असलेले खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यासाठी मंजूर आवंटनाचे तुलनेत युरियाचा पुरवठा जिल्ह्यास कमी झालेला आहे. सर्वात स्वस्त २६६ रुपये प्रति बॅग असलेल्या या रासायनिक खताच्या वापराकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या सर्वच पिके वाढीवर आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी युरियाची मात्रा देतो. याशिवाय सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली असल्याने युरिया पोषक आहे. मात्र अशा वेळी जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती