शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

युरियाची लिकिंग, शेतकऱ्यांच्या मुळावर, कृषी विभाग कधी देणार लक्ष?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 5, 2023 17:41 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अमरावती - ऐन हंगामात पीक वाढीच्या काळात जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे. युरियाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांद्वारा कॉम्प्लेक्स खतांचे लिंकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रेत्यांद्वारा नको असलेले खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

जिल्ह्यात जून व जुलै महिन्यासाठी मंजूर आवंटनाचे तुलनेत युरियाचा पुरवठा जिल्ह्यास कमी झालेला आहे. सर्वात स्वस्त २६६ रुपये प्रति बॅग असलेल्या या रासायनिक खताच्या वापराकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या सर्वच पिके वाढीवर आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी युरियाची मात्रा देतो. याशिवाय सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली असल्याने युरिया पोषक आहे. मात्र अशा वेळी जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती