शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

शाळेची पहिली घंटा वाजणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

अमरावती : जून महिना इजाळला आणि मान्सूनचे वेध लागले तसेच शाळकरी मुलांना नव्या कोऱ्या पुस्तक व शाळेच्या ...

अमरावती : जून महिना इजाळला आणि मान्सूनचे वेध लागले तसेच शाळकरी मुलांना नव्या कोऱ्या पुस्तक व शाळेच्या नव्या गणवेशाचा वेध लागतो. त्यामुळे शाळेची पहिली घंटना वाजणार केव्हा, असा प्रश्न मुले उपस्थित करीत आहेत.

दरवर्षी २६ जूनला सुरू होणाऱ्या शाळा यावर्षी मात्र सुरू होण्याबाबत अद्याप कोणत्याही शासन निर्णय नाही. गतवर्षभर घरात राहून ऑनलाइन शिक्षण घेतलेली मुले आता कंटाळलेली आहेत. त्यांना आपल्या वर्ग खोल्या, ब्रेच, शाळेतील मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत आपल्या शिक्षकांकडून वर्गात शिक्षण घेण्याची तीव्र उत्कंठा आहे. त्यामुळे शासन काय निर्णय घेते आणि शाळेची पहिली घंटा कधी वाजते याकडे शाळकरी मुले आणि पालकांचे तसेच शिक्षकांची लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यासह राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा गत वर्षभरापासून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्यात. पहिली ते सातवी व आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी नंतरचे सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यात आले. त्यावर सराव परीक्षा सुद्धा घेण्यात आल्यात. अनेक वेळा नेटवर कनेक्टिव्हिटीच्या अडसरामुळे मुलांचा शाळेत प्रत्यक्ष होणारा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष नेट कनेक्टिव्हिटीतील अभ्यासक्रम यात बरीच तफावत आहे. त्याचे आता मूल्यमापन होत आहे. पहिली ते आठवीपर्यंत वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच पास करावे, असा शासनाने आदेश काढला. कोरोना साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. नववी आणि दहावीच्या गुणांकनानुसार पास करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा शासनाने निर्णय घेतला. यंदाच्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षात जून महिना सुरू झाला तरी शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाकडून आलेला नाही. काही दिवसापूर्वी येत्या काही दिवस आता नवीन पद्धतीने शाळा सुरू होणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत कुठलाही निर्णय सध्यातरी घेण्यात आला नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शाळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार याबाबत सस्पेन्स आहे.

बॉक्स

निर्णयाकडे लक्ष

कोरोनाच्या साथीमुळे गेले संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात गेले गुणांकनानुसार पद्धतीमुळे काही अंशी हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. याबाबत काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आता नवीन वर्षात कशा पद्धतीने शाळा सुरू होतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.