शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

हा कसला सन्मान? शिवसेनेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:11 IST

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना जाहीर केली.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : संभ्रम मिटवा, जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकºयांच्या कर्जमाफीची योजना जाहीर केली. या योजनेत शेतकºयांची सातत्याने अवहेलना होत असल्याने हा शेतकºयांचा सन्मान नव्हे, तर एकप्रकारे अवमान असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांनी केला. या योजनेमधील संभ्रम तत्काळ दूर करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मंगळवारी देण्यात आले.जिल्ह्यात चार लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी एक लाख ९७ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्र्ज भरले आहेत. या सर्व शेतकºयांची दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. यापैकी केवळ २३४ शेतकºयांच्याच नावाची यादी घोषित करण्यात आली आहे. पात्र शेतकºयांची नावे हिरव्या यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा शेतकºयांचा अवमानच शासनाने केल्याचा आरोप बंड यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाने असलेल्या या योजनेत महाराजांच्या नावाला कुठेही डाग लागू नये, याची काळजी शासनाने घ्यावी, या योजनेविषयी शेतकºयांत प्रचंड नाराजी आल्याने प्रथम योजनेचा संभ्रम दूर करावा व शेतकºयांची तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांनी केली. यावेळी नाना नागमोते, श्याम देशमुख, आशिष धर्माळे, दत्तभाऊ ढोमणे, अमोल निस्ताने, राहूल माटोळे, स्वराज ठाकरे, गजानन डोंगरे, प्रज्वल देशमुख, श्याम कुचे, वसंत गौरखेडे, समादान देशमुख, शशिकांत भुगूल, अनिल नंदनवार, अरून भालेराव, सतीश धोटे, प्रशांत धोटे, सारंग देशमुख, योगेश गोवटे, शंतनु जुनघरे, आदी उपस्थित होते.