शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आठवडी बाजार सुसाट; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे छोट्या व्यावसायिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा वेग कमी झाला असून हा विषाणूजन्य आजार आता नियंत्रणात असल्याने पुन्हा जिल्हा अनलॉक केला आहे. यामुळे आठवडी बाजारही आता सुरू झालेले आहे. मात्र, अनलॉक होताच वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी भाजी बाजारात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोना नियमांना तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आल्याने सर्वच स्तरावर व्यवहार पुन्हा सुरळीत झाले असून, बाजारपेठांसह आठवडी बाजारही अनलॉक झाले आहे. मात्र, येथील शुक्रवारी, इतवारा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे छोट्या व्यावसायिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा वेग कमी झाला असून हा विषाणूजन्य आजार आता नियंत्रणात असल्याने पुन्हा जिल्हा अनलॉक केला आहे. यामुळे आठवडी बाजारही आता सुरू झालेले आहे. मात्र, अनलॉक होताच वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी भाजी बाजारात पहावयास मिळत आहे. नागरिकांकडूनदेखील नियमांना हरताळ फासला जात आहे. विक्रेतेही मास्क वापरत नसल्याचे  दिसून येत आहे. शारीरिक डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवार बाजारात होते.

शुक्रवार बाजारात विनामास्क वावरयेथील शुक्रवार आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांचा विनामास्क वावर आहे. मासे, भाजीविक्रेते जरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत असले तरी कोरोनाचा धोका मात्र वाढला आहे. नागरिक बिनधास्त विनामास्क वावरताना दिसून येत असून गर्दी वाढत आहे. ही बाब भविष्यात कोराना संसर्गवाढीस कारणीभूत ठरणारी आहे.

इतवारा  बाजारात नियमांचा धुव्वालांब विश्रांतीनंतर पुन्हा आठवडी बाजार सुरू झाला असून, येथील इतवारा बाजारात अजूनही काही विक्रेते विनामास्क भाजीपाला विक्री करताना दिसून येत आहे. भाजी बाजारात मोजकेच नागरिक भाजीपाला घेताना मास्क वापरताना दिसून येत आहे. कोरोना नियमांचा धुव्वा उडाल्याचे चित्र दिसून आले.

बडनेरा येथील आठवडी बाजारात कोरोना नाहीबडनेरा नवीवस्तीच्या नेताजी चौक, पिलावन चाळसमाेर आणि झिरी मार्गालगत आठवडी बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तूसह अन्य साहित्यांची विक्री होते. मात्र, बाजारात  नागरिक विनामास्क जात असून भाजी विक्रेत्यांकडूनही कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर नियंत्रण न आणल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे वास्तव आहे.

संचारबंदी निर्बंध शिथील करण्याच्या नव्या आदेशात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली नाही. तरीही आठवडी बाजार भरत असतील तर ते रोखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. गर्दी होऊ नये, खबरदारी निश्चित केली आहे.- नितीन व्यवहारे,निवासी उपजिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार