शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

मेळघाटात टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: March 24, 2017 00:12 IST

उन्हाळ्याची सुरुवात होण्याआधीच मेळघाटातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

पाणीटंचाई : चिखलदऱ्यातील १४ गावांना झळ, खासगी विहिरींचे अधिग्रहण सुरूचिखलदरा : उन्हाळ्याची सुरुवात होण्याआधीच मेळघाटातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील पस्तलाई गावात मागील आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर कोरडा गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील चौदा गावांमध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. चिखलदरा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील पस्तलाई गावात मागील आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर अतिदुर्गम कोरडा गावातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येथील विहिरी आटल्यास येथेही टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाच्या टँकरमुक्त महाराष्ट्राचा फज्जा मेळघाटात उडाल्याचे चित्र आहे.तालुक्यातील चौदा गावांत टंचाई तालुक्यातील कोरडा, कोहणा, खडीमल, आवागड, पस्तलाई, मोथाखेडा, तारुबांदा ही सात गावे पाणीटंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात मोडतात. पाचडोंगरी, कोयलारी, कालापाणी, ढोबनवर्डा, पिदरी, खडकाली, माखला या गावांचा समावेश एप्रिल ते जूनपर्यंत तिसऱ्या टप्प्यात होतो. तालुक्यातील १० गावांमध्ये टँकर व विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याची मागणी चिखली जि.प.सदस्य वासंती मंगरोळे यांनी केली आहे.