शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

ग्रामीण पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजना अडगळीत

By admin | Updated: November 1, 2015 00:25 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ नवीन पाणीपुरवठा योजनांचे आराखडे शासनाला सादर करण्यात आले.

पेयजल योजना : निधी देण्याचे ठरले, मात्र अंमलबजावणी नाहीअमरावती : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ नवीन पाणीपुरवठा योजनांचे आराखडे शासनाला सादर करण्यात आले. पण, शासनाने २९ जून २०१५ पूर्वीचा कार्यारंभ आदेश दिलेल्या योजनांसाठी निधी देण्याचे सूत्र स्वीकारले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील आठ हजारांहून अधिक नवीन पाणीपुरवठा योजना अडगळीत पडल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली असली तरी त्यासंबंधीची नियमावली अद्याप निश्चित झालेली नाही. शासनाकडून दरवर्षी मंजूर होणाऱ्या आराखड्यात प्रत्येक जिल्ह्यात सर्वसाधारणपणे काही २४० नवीन पाणी योजनांची प्रक्रिया सुरू होती. मात्र यंदाचे आर्थिक वर्ष वाया जाणार काय, अशी स्थिती तयार झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा प्रत्येकी ५० टक्के वाटा असतो मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी राज्याचा निधी नवीन पाणी योजनांसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातून सुमारे ११ हजार १८४ पाणी योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २ हजार ८३५ योजनांची कामे सुरू आहेत. त्यामधील ४८३ योजनांचा पाणीपुरवठा जिल्हानिहाय सुरू झाला आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत पाणीपुरवठा सुरू झाल्याचे प्रमाण ६ महिन्यांत १७ टक्क्यांपर्यंत साध्य करण्यात प्रशासनाला यश आले आहे.