शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

आसऱ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: April 28, 2017 00:18 IST

आसरा येथे जिवन प्राधिकरणद्वारा पाणीपुरवठा केला जातो. परंतु एक दिवसआड पाणी पुरवठा करून पुरेशे पाणी नागरिकांना मिळत नाही.

नागरिकांची भटकंती : आरोग्य धोक्यात आसरा : आसरा येथे जिवन प्राधिकरणद्वारा पाणीपुरवठा केला जातो. परंतु एक दिवसआड पाणी पुरवठा करून पुरेशे पाणी नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे घरी नळ कनेक्शन असूनही पाणी मिळत नाही. नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही-काही नळांमधून येणारे पाणी अतितीव्र दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. याबद्दल पाणी सोडणाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणाऱ्या पाण्याची तपासणी करून दुर्गंधीयुक्त पाणी कोठून येत आहे याचा शोध घेऊन आम्हाला पाणी सुरळीत व पिण्यायोग्य देण्यात यावे ही मागणी जोर धरत आहे. आसरा गावामध्ये नळाला मोटारीद्वारे सर्रास पाणी ओढले जात आहे त्यामुळे मोटारीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे नळाला मोटार लावून त्यामधून पाणी न येता हवाच घेत आहे. परंतु मजीप्रा. यांनी त्यांच्या बिलावर नमूद केले आहे कि जर कोणी नळाला मोटार लावून पाणी भरल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु आसरा गावात याच्या उलटच आहे. नळाला मोटारी लावल्याशिवाय पाणीच येत नाही. याला काय म्हणावे, आसरा येथील मजीप्रा.ची ही योजनाच कुचकामी ठरत आहे, अशी नागरिकांमधून ओरड होत आहे.