शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

पाणीटंचाई आराखड्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:10 IST

अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार ...

अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पावसाळ्यात जून महिन्यानंतरही १९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. अनेक गावांमधील नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज यंदा होता. त्यामुळे पाणीटंचाईच्या कृती आराखडा १८ कोटींचा होता. चिखलदरा तालुक्यात मध्यंतरी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपायोजना पाणीटंचाई निर्मूलनासाठी केल्या जातात. त्यामुळे आता तरी किमान स्थायी स्वरूपाच्या पाणीपुरवठा योजना तयार करून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्याची गरज आहे.

बॉक्स

प्रगतिपथावर कामे

नळ योजनांची विशेष दुरुस्ती ४८

तात्पुरती पूरक नळ योजना १७

कूपनलिका, विंधन विहिरी ४८

टँकरची संख्या १९

विहीर अधिग्रहण १२८