शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

चारघड प्रकल्पातून नदीपात्रात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:05 IST

चारघड प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी काठावरील खेड, उदखेड, खोपडा, बोडणा, लाडकी, शिरखेड आदी गावांतून होत होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला.

ठळक मुद्देअनिल बोंडे यांचा पाठपुरावा : ग्रामस्थांसह जनावरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : चारघड प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी काठावरील खेड, उदखेड, खोपडा, बोडणा, लाडकी, शिरखेड आदी गावांतून होत होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. परिणामी प्रशासनाने प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले. यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांना पेयजलासह मुक्या जनावरांनाही दिलासा मिळाला.यानिमित्त शुक्रवारी चारघड धरणावर जलपूजन कार्यक्रम झाला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अजय आगरकर, जि.प. सदस्य सारंग खोडस्कर, संजय घुलक्षे, जिल्हा समन्वयक दिनेश शर्मा, देवकुमार बुरंगे, सरपंच नंदकुमार निंभोरकर, सरपंच सुनीता झटाले, उपसरपंच हजीफभाई, सदस्य आदी उपस्थित होते.