शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चिंचोलीच्या वृद्धाची न्यायासाठी भटकंती

By admin | Updated: June 20, 2017 00:11 IST

वीज वितरण कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे मागील १७ महिन्यांपासून अंधारात जीवन कंठत असलेल्या ...

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : महावितरणचे अक्षम्य दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : वीज वितरण कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे मागील १७ महिन्यांपासून अंधारात जीवन कंठत असलेल्या तालुक्यातील चिंचोली बु। येथील विजय नारायणराव हिवसे यांनी न्याय मिळण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्र्यांना अर्ज दिलेत. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ‘मला न्याय द्या हो..’ अशाप्रकारे लोकप्रतिनिधींना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.अंजनगाव तालुक्यातील चिंचोली बु। येथील रहिवासी नारायण बापुजी हिवसे यांच्या नावे असलेले विद्युत मीटर तांत्रिक बिघाडामुळे अनियमित बिल देण्यात येत होते. त्याची तक्रार त्यांचे विजय नारायणराव हिवसे यांनी वीज वितरण कार्यालयात दिली. यावरून त्यांना नवीन मीटर देण्यात आले. परंतु त्याद्वारे दर महिन्याला दोन हजार रुपये बिल येऊ लागले. हिवसे यांनी १० महिन्यांपर्यंत सदर बिलाचा भरणा न केल्याने एकदम २० हजार रुपयांचे बिल कंपनीने दिले. एवढी रक्कम ते एक दम भरू न शकल्याने वीज वितरण कंपनीचे अभियंत्याच्या नेतृत्वात वायरमनने त्यांचे वीज कनेक्शन कंपनीने कापून नेले. आज त्या घटनेला १७ महिने पूर्ण झाले असून त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी संपर्क करून हिशोबाने देयके देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र अधिकारी त्यांना जुमानत नसल्याने त्यांची परवड होत आहे. चकरा मारून ते थकून गेलेत. मात्र त्यांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. मात्र त्यांची कैफियत कुणीही ऐकून घेत नसल्यामुळे आता मला न्याय द्या हो, अशा भूमिकेत ते कागदपत्र घेऊन शासकीय कार्यालयांमध्ये भटकंती करीत आहेत. याप्रकरणी न्याय मिळण्यासठी त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहेत.