शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जावऱ्यातील गारपीटग्रस्त नुकसान भरपाईपासून वंचित

By admin | Updated: July 15, 2014 23:55 IST

जिल्ह्यात मागील वर्षामध्ये वादळी पाऊस व गारपिठीच्या तडाख्यात अनेक शेतकऱ्यांना शेती पिकांपासून वंचित राहावे लागले. त्या नुकसानाची भरपाई शासनाकडून देण्यात येत आहे.

अमरावती : जिल्ह्यात मागील वर्षामध्ये वादळी पाऊस व गारपिठीच्या तडाख्यात अनेक शेतकऱ्यांना शेती पिकांपासून वंचित राहावे लागले. त्या नुकसानाची भरपाई शासनाकडून देण्यात येत आहे.मात्र नांदगाव खडेश्वर तालुक्यातील जावरा गावात गारपिठग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मागील वर्षी आलेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांना हैराण करुन सोडले होते.त्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्या सुध्दा केल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्यावतीने गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र या मदतीपासुन जावरा (जनुना) येथील काही शेतकरी वंचित राहत आहे.शासनाने तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाकडे मदतही कार्यभार दिला आहे .मात्र वास्तव स्थितीमध्ये शेतकरी तहसील कार्यालयात पायपिट करताना दिसुन येत आहे.जावरा येथील गारपिटग्रस्तामध्ये विनोद खडार, रत्नाकर खंडार, अरुण खंडार, चंदु खंडार, अनिल खंडार यांच्यासह अन्य काही शेतकरी कुंटुब तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.त्यामुळे या शेतकऱ्यामंध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सात दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.