शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:11 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुहूर्त केव्हा? शासनादेशाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाइन पार पाडली जाते. शिक्षक बदलीसाठी विविध गट निर्माण केले जात आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची बदली केली जाते तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केली जाते. याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. पंचायत समितीकडून याद्या मागविण्यात आल्या आहेत .त्यानुसार याद्या तयार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारीतील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त व बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप शासनाकडून बदलासंबंधी कोणताच निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते आता आचारसहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात शासन ग्रामविकास विभागाकडून बदली संबंधाने आदेश देण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सुत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे शासनाच्या या आदेशाकडे लागले आहे.जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याची कारवाई प्राथमिक स्तरावर सुरू केली आहे. मध्यंतरी लोकसभेची आचारसंहिता असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता आचारसंता संपल्याने बदली संदर्भात शासन आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळताच कारवाईला गती येईल.- नारायन सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन