शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:11 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुहूर्त केव्हा? शासनादेशाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाइन पार पाडली जाते. शिक्षक बदलीसाठी विविध गट निर्माण केले जात आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची बदली केली जाते तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केली जाते. याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. पंचायत समितीकडून याद्या मागविण्यात आल्या आहेत .त्यानुसार याद्या तयार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारीतील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त व बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप शासनाकडून बदलासंबंधी कोणताच निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते आता आचारसहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात शासन ग्रामविकास विभागाकडून बदली संबंधाने आदेश देण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सुत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे शासनाच्या या आदेशाकडे लागले आहे.जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याची कारवाई प्राथमिक स्तरावर सुरू केली आहे. मध्यंतरी लोकसभेची आचारसंहिता असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता आचारसंता संपल्याने बदली संदर्भात शासन आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळताच कारवाईला गती येईल.- नारायन सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन