शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:11 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुहूर्त केव्हा? शासनादेशाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाइन पार पाडली जाते. शिक्षक बदलीसाठी विविध गट निर्माण केले जात आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची बदली केली जाते तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केली जाते. याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. पंचायत समितीकडून याद्या मागविण्यात आल्या आहेत .त्यानुसार याद्या तयार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारीतील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त व बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप शासनाकडून बदलासंबंधी कोणताच निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते आता आचारसहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात शासन ग्रामविकास विभागाकडून बदली संबंधाने आदेश देण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सुत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे शासनाच्या या आदेशाकडे लागले आहे.जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याची कारवाई प्राथमिक स्तरावर सुरू केली आहे. मध्यंतरी लोकसभेची आचारसंहिता असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता आचारसंता संपल्याने बदली संदर्भात शासन आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळताच कारवाईला गती येईल.- नारायन सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन