शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 2, 2017 00:05 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली.

रबी २०१६ : राज्याचा हिस्सा जमा, केंद्राचा बाकीअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात १५ हजार ८२४ शेतकऱ्यानी सहभाग नोंदवून २० हजार १४६ हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित केला. यासाठी ४१ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा हप्ता भरणा केला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. अचलपूर तालुक्यात २४८ शेतकऱ्यांनी २९३ हेक्टरसाठी ४६ कोटी ३८ लाख ५३६ रुपयांचा विमा संरक्षण करून ५५, १२७ रुपयांचा हप्ता भरणा केला. अमरावती तालुक्यात ६९८ हेक्टरसाठी २ लाख ७, ८७९ भातकुली तालुक्यात २, १७६ शेतकऱ्यांनी २, ६७४ हेक्टरसाठी पाच लाख ५८ हजार ९२३ रुपयांचा, चांदूरबाजार तालुक्यात ३८९ शेतकऱ्यांनी ४३४ हेक्टरसाठी ८७ हजार ६४ रुपयांचा, चांदूररेल्वे तालुक्यात ३७६ शेतकऱ्यांनी ३९७ हेक्टरसाठी ८७, ८७५ रुपये, चिखलदरा तालुक्यात २४६ शेतकऱ्यांनी १९४ हेक्टरसाठी ३५, ६८० रुपयांचा विमा हप्ता भरणा केला. दर्यापूर तालुक्यात ७, ९४९ शेतकऱ्यांनी ११ हजार ५४२ हेक्टरसाठी २४ लाख ४८, ७८३ रुपये, धामणगाव तालुक्यात ५६८ शेतकऱ्यांनी ६७८ हेक्टरसाठी एक लाख ३९, ८३१ रुपये, मोर्शी तालुक्यात ८१ शेतकऱ्यांनी १०८ हेक्टरसाठी ३०, २१८ रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १, ६१६ शेतकऱ्यांनी १, ५२५ हेक्टरसाठी दोन लाख ३५, ४९५ रुपये, तिवसा तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३४७ हेक्टरसाठी ५३, ९४९ रुपये, वरुड तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टरसाठी ८६ हजार ८ रुपयांचा विमा हप्ता भरला. मात्र अद्यापही रबी पीक विमा जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाचा ४०७ कोटींचा वाटा जमाराष्ट्रीय कृषी योजनेंंतर्गत रबी हंगाम २०१५-१६ करिता शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ४०७ कोटी ९४ लाख २६ हजार ६६१ रुपयांचा वाटा भारतीय कृषी विमा कंपनीकडे जमा केला आहे. मात्र, केंद्राचा वाटा अद्यापही जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकलेला नाही.