शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

१६ हजार शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 2, 2017 00:05 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली.

रबी २०१६ : राज्याचा हिस्सा जमा, केंद्राचा बाकीअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात १५ हजार ८२४ शेतकऱ्यानी सहभाग नोंदवून २० हजार १४६ हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित केला. यासाठी ४१ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा हप्ता भरणा केला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. अचलपूर तालुक्यात २४८ शेतकऱ्यांनी २९३ हेक्टरसाठी ४६ कोटी ३८ लाख ५३६ रुपयांचा विमा संरक्षण करून ५५, १२७ रुपयांचा हप्ता भरणा केला. अमरावती तालुक्यात ६९८ हेक्टरसाठी २ लाख ७, ८७९ भातकुली तालुक्यात २, १७६ शेतकऱ्यांनी २, ६७४ हेक्टरसाठी पाच लाख ५८ हजार ९२३ रुपयांचा, चांदूरबाजार तालुक्यात ३८९ शेतकऱ्यांनी ४३४ हेक्टरसाठी ८७ हजार ६४ रुपयांचा, चांदूररेल्वे तालुक्यात ३७६ शेतकऱ्यांनी ३९७ हेक्टरसाठी ८७, ८७५ रुपये, चिखलदरा तालुक्यात २४६ शेतकऱ्यांनी १९४ हेक्टरसाठी ३५, ६८० रुपयांचा विमा हप्ता भरणा केला. दर्यापूर तालुक्यात ७, ९४९ शेतकऱ्यांनी ११ हजार ५४२ हेक्टरसाठी २४ लाख ४८, ७८३ रुपये, धामणगाव तालुक्यात ५६८ शेतकऱ्यांनी ६७८ हेक्टरसाठी एक लाख ३९, ८३१ रुपये, मोर्शी तालुक्यात ८१ शेतकऱ्यांनी १०८ हेक्टरसाठी ३०, २१८ रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १, ६१६ शेतकऱ्यांनी १, ५२५ हेक्टरसाठी दोन लाख ३५, ४९५ रुपये, तिवसा तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३४७ हेक्टरसाठी ५३, ९४९ रुपये, वरुड तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टरसाठी ८६ हजार ८ रुपयांचा विमा हप्ता भरला. मात्र अद्यापही रबी पीक विमा जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाचा ४०७ कोटींचा वाटा जमाराष्ट्रीय कृषी योजनेंंतर्गत रबी हंगाम २०१५-१६ करिता शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ४०७ कोटी ९४ लाख २६ हजार ६६१ रुपयांचा वाटा भारतीय कृषी विमा कंपनीकडे जमा केला आहे. मात्र, केंद्राचा वाटा अद्यापही जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकलेला नाही.