शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

१६ हजार शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 2, 2017 00:05 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली.

रबी २०१६ : राज्याचा हिस्सा जमा, केंद्राचा बाकीअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी गेल्या रबी हंगामात राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात १५ हजार ८२४ शेतकऱ्यानी सहभाग नोंदवून २० हजार १४६ हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित केला. यासाठी ४१ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा हप्ता भरणा केला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. अचलपूर तालुक्यात २४८ शेतकऱ्यांनी २९३ हेक्टरसाठी ४६ कोटी ३८ लाख ५३६ रुपयांचा विमा संरक्षण करून ५५, १२७ रुपयांचा हप्ता भरणा केला. अमरावती तालुक्यात ६९८ हेक्टरसाठी २ लाख ७, ८७९ भातकुली तालुक्यात २, १७६ शेतकऱ्यांनी २, ६७४ हेक्टरसाठी पाच लाख ५८ हजार ९२३ रुपयांचा, चांदूरबाजार तालुक्यात ३८९ शेतकऱ्यांनी ४३४ हेक्टरसाठी ८७ हजार ६४ रुपयांचा, चांदूररेल्वे तालुक्यात ३७६ शेतकऱ्यांनी ३९७ हेक्टरसाठी ८७, ८७५ रुपये, चिखलदरा तालुक्यात २४६ शेतकऱ्यांनी १९४ हेक्टरसाठी ३५, ६८० रुपयांचा विमा हप्ता भरणा केला. दर्यापूर तालुक्यात ७, ९४९ शेतकऱ्यांनी ११ हजार ५४२ हेक्टरसाठी २४ लाख ४८, ७८३ रुपये, धामणगाव तालुक्यात ५६८ शेतकऱ्यांनी ६७८ हेक्टरसाठी एक लाख ३९, ८३१ रुपये, मोर्शी तालुक्यात ८१ शेतकऱ्यांनी १०८ हेक्टरसाठी ३०, २१८ रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १, ६१६ शेतकऱ्यांनी १, ५२५ हेक्टरसाठी दोन लाख ३५, ४९५ रुपये, तिवसा तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३४७ हेक्टरसाठी ५३, ९४९ रुपये, वरुड तालुक्यात ३५७ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टरसाठी ८६ हजार ८ रुपयांचा विमा हप्ता भरला. मात्र अद्यापही रबी पीक विमा जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाचा ४०७ कोटींचा वाटा जमाराष्ट्रीय कृषी योजनेंंतर्गत रबी हंगाम २०१५-१६ करिता शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ४०७ कोटी ९४ लाख २६ हजार ६६१ रुपयांचा वाटा भारतीय कृषी विमा कंपनीकडे जमा केला आहे. मात्र, केंद्राचा वाटा अद्यापही जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकलेला नाही.