शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

अतिवृष्टीच्या नुकसानाची वीरेंद्र जगतापांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

वेणी गणेशपूर, आजनी, फुलआमला, टाकळी परिसराला फटका तातडीने पंचनामे, त्वरित भरपाई मिळण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वेणी गणेशपूर ...

वेणी गणेशपूर, आजनी, फुलआमला, टाकळी परिसराला फटका तातडीने पंचनामे, त्वरित भरपाई मिळण्याची मागणी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील आदितापूर तलावाच्या भिंतीला अतिवृष्टीमुळे भगदाड पडल्याने पाणी वाहून मार्गातील जमीन खरडून गेली आहे. आजनी, फुलआमला, टाकळी परिसराला पावसाचा फटका बसला आहे. शेती, घरे व पिकांच्या या नुकसानाची पाहणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. ज्यांच्या घरात व शेतात पाणी शिरले, त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.

आजनी, फुलआमला, टाकळी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जगताप यांनी केली व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सचिन रिठे, मंगेश जोगे, पोलीस पाटील प्रदीप इतपुरे, गजानन बोकडे, डॉ. प्रमोद कठाळे, सरफराज पठाण, गजानन भस्मे, रमेश चवरे, शिवाजी चव्हाण, दीपक सवाई, प्रवीण सवाई, श्याम मंत्री, सुनील राऊत, प्रवीण कांडलकर, बाळासाहेब कांडलकर, विजय मंत्री, बबलू आडे, संजय घोंगडे, विश्वास राऊत, गजानन खंडारे, सुभाष पांडे, रामेश्वर राऊत, प्रभुदास इंगोले, संतोष चौधरी, अमोल आमले, प्रफुल ठाकरे व शेतकरी मंडळी उपस्थित होती.

090921\img-20210908-wa0009.jpg

वीरेंद्र जगताप यांनी केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी