शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एकाही हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध नाही

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शासकीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत किमान चार नव्या लसीचा समावेश करण्याची घोषणा जून महिन्यात केली होती.

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शासकीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत किमान चार नव्या लसीचा समावेश करण्याची घोषणा जून महिन्यात केली होती. मात्र घोषणेला तीन महिने उलटून गेले तरीही त्यातील एकही लस महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटलमध्ये अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही. दुसरीकडे भारतीय बालरोग संघटनेने किमान सहा ते सात लसींचा तरी शासकीय यंत्रणेत समावेश करण्याची शिफारस केली आहे. या महत्त्वाच्या लसींचा समावेश नसल्याने पालकांना किमान दहा हजार रुपयाचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे चारपैकी दोन लसींचा समावेश महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये झाला आहे. राज्यातील दैनंदिन लसीकरणाची व्याप्ती अजून ५० टक्क्यांपेक्षा कमीच आहे. ग्रामीण भागात ही टक्केवारी दहा टक्क्यांपेक्षा कमी असू शकते. कित्येक वर्षात राज्यात लसीकरणात नव्या लसींचा समावेश नाही. जागतिक संकेतानुसार दैनंदिन लसींची संख्या ८० टक्क्यपिंर्यंत होत नाही तो पर्यंत नव्या लसीचा समावेश करता येत नाही. तेव्हा नव्या लसीचा समावेश कधी होणार असा, प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधानांनी पोलिओ रोगावरील आयपीन्ही, इंजेक्शन, गोवर व रुबेलावरील एमआर रोटाव्हायरस डायरिया वरील रोटाव्हायरस तर मेंदूज्वरावरील हिब या चार नव्या लसीचा समावेश करण्याची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली. मात्र अद्याप राज्यातील कुठल्याही शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात या नव्या लसीचा समावेश नाही. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आय पीव्हीचा तर तामीलनाडू, हरीयाणा, पंजाबमध्ये हीब लस उपलब्ध आहे. मग महाराष्ट्रात कधी येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)